मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हेही वाचा…गोपीनाथ मुंडेंचे मावळे धावले पंकजा मुंडेंच्या मदतीला, तब्बल ‘इतक्या’ लाखांची केली मदत
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले होते.
हेही वाचा…“शासकीय रुग्णालय मृ’त्यू’चा सापळा, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी”
त्यामुळे अजित पवार हे नाराज तर नाहीत ना? अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांची नाराजी आणि राष्ट्रवादीकडून वाढता दबाव, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामागचे कारण आहे काय?, असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“दोन्ही पक्षांना समजून घेऊ, भाजपला त्याग करावा लागेल”, फडणवीसांचा भाजपच्या कार्यकर्त्यांना मोलाचा संदेश
हेही वाचा…फडणवीसांचा रोहित पाटलांना थेट फोन, फडणवीसांनी दिलं आश्वासन, म्हणाले, “एक महिन्याच्या आत.., “
हेही वाचा…४-१-१ महाविकास आघाडीचा फार्म्युला ठरला, मुंबईतील लोकसभेच्या ‘या’ मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही
हेही वाचा…“सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत, पण औषधं घ्यायला पैसे नाहीत”, सुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा…रोहित पाटलांच्या उपोषणाला राष्ट्रवादीची साथ, जयंत पाटलांनीही केली फडणवीसांकडे मागणी