मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली. बीड जिल्ह्यातील झालेल्या जाळपोळीच्या घटनेवरून फडणवीसांनी कारवाई केली होती. त्यावरून मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर टिका केली. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“सर्वच समाजाला फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, राजीनामा द्या,” सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. याचा असा अर्थ होतो का ? की मनोज जरांगे पाटील हिसेंचे समर्थन करीत आहेत. याची स्क्रिप्ट कुठून तरी लिहून येत आहे. ? असं असेल तर राज्य सरकार आणि मराठा समाज म्हणून याचा विचार करावाच लागेल. असं निलेश राणे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत काय काय झालं?” वाचा आतली बातमी
निलेश राणे यांनी आता यापुढे काही बोलू नये. याआधी फोन करून गोडगोड बोलायचं. त्यामुळे आता यापुढे त्यांनी फोन करू नये. बोलविता धनी कोण ? हे भेटल्यावर त्यांना सांगतो. असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
दरम्यान, माझी किती किमंत आहे हे भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. परंतु तुमची किमंत मराठा समाजामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही राजकीय बोलायचं बंद करा. नितेश राणेंना किती किमंत आहे हे मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला किमंत ठेवायची असेल तर फडणवीसांवर बोलायचं बंद करा. नाही तर उद्या तुमची स्क्रिप्ट कुठून येते ते आम्हाला आज ना उद्या जाहीर करावं लागेल. असंही निलेश राणे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“एका ताटात जेवलोय, भाजपपासून सांभाळून रहा,” सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा
हेही वाचा…“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र”, संभाजी राजेंची सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर नाराजी
हेही वाचा…“आम्ही मनावर घेतलं तर यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू”, जरांगे पाटलांनी कुणाला दिला इशारा ?
हेही वाचा…“तोपर्यंत कामगारांचा संप हा बेमुदत सुरूच राहिल,” एक्साईड इंडस्ट्रीज येथील कामगारांनी पुकारला संप
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी मंजूर केला ठराव , मुख्यमंत्र्यांनीही केलं मोठं आवाहन