मुंबई : सरकार दोन पातळ्यांवर काम करीत आहे. त्यासाठी तीन निवृत्त न्यायाधीशांची कमिटीदेखील गठीत केली आहे. मागासवर्ग आयोग युद्धपातळीवर काम करीत आहे. या सर्व मार्गांतून लवकरच मराठा समाजाला न्याय देणारा निर्णय घेण्यात येईल, परंतु त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“आरक्षण मोडून काढण्याचा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचा डाव,” जरांगे पाटलांनी व्यक्त केली शंका
मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. तसेच मराठा आरक्षणाबाबत सर्व पक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांकडे आणखी वेळ मागवावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा…“पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा”
त्यावर आम्ही मनावर घेतलं तर यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू, सरकारला अजून किती वेळ पाहिजे आहे? ते सरकारने सांगावं. सरकार वातावरण बिघडवू पाहत आहे. काही झालं तरी आमरण उपोषण सोडणार नाही. सरसकट आरक्षण देणार की नाही त्यांनी याठिकाणी येऊन सांगावं. गोरगरिबांवर गुन्हे दाखल करू नये. कोणताही पक्ष आपला नाही हे आता मराठ्यांना समजलं आहे. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“तोपर्यंत कामगारांचा संप हा बेमुदत सुरूच राहिल,” एक्साईड इंडस्ट्रीज येथील कामगारांनी पुकारला संप
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी मंजूर केला ठराव , मुख्यमंत्र्यांनीही केलं मोठं आवाहन
हेही वाचा…“सर्वच समाजाला फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, राजीनामा द्या,” सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत काय काय झालं?” वाचा आतली बातमी
हेही वाचा…मराठा आंदोलन चिघळलं, सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात