मुंबई : विरोधकांची मुंबईत बैठक होत असतांना दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने मोठी रणनीति आखली आहे. येत्या १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारने पाच दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार नव विधेयक आणण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या विधेयकांमुळे विरोधक जोरदार आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा…शरद पवारांचा खंदा समर्थकानी घेतली मोठी भूमिका, निवडणुकीपुर्वी कोणत्या गटात जाणार ?
संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार एक देश एक निवडणुक आणण्याची रणनिती आखत आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रित व्हाव्यात अशा पद्धतीने केंद्र सरकार हालचाली करीत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे आता संसदेत एक देश आणि एक निवडणुक असा विधेयक मांडणार असल्याची चर्चा सुरूय.
हेही वाचा…“विश्वगुरू अन् भाजप-आरएसएसच्या गुंडांनी प्रश्नांची उत्तरं द्या,” प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर संताप
दरम्यान, केंद्र सरकारने बोलवलेल्या विशेष अधिवेशनावरून विरोधकांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. इंडियाच्या बैठकीवरून सत्ताधारी भाजपने याचा धसका घेतला आहे. ऐन गणपती उत्सवात अधिवेशन बोलवण्याची काहीच गरज नव्हती. परंतु मोदी सरकारने आघाडीच्या बैठकांचा धसका घेतला आहे. असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“इंडिया दिवसेंदिवस मजबुत होतेय, येणाऱ्या काळात अनेक साक्षात्कार होतील”
हेही वाचा…राहुल गांधींचा मुंबईत अदानींवरून मोदींवर हल्लाबोल, भ्रष्टाचाराचा आरोप करत साधला निशाणा
हेही वाचा…“मुंबईतून पळून गेलेल्यांनी इतरांचा खर्च काढू नये”, वडेट्टीवारांचा उदय सामांतांवर जोरदार पलटवार
हेही वाचा…८३ वर्षाचा योद्धा मैदानात, शरद पवारांनी आखली परराज्यातही मोठी रणनीती
हेही वाचा…“विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली”, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टिका