मुंबई – आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आक्रमक झाले होते. नवाब मलिक यांनी ड्रग प्रकरणावरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपही मात्र एका कार्यक्रमात बोलताना नवाब मलिक यांना फडणवीसांचा चांगला कोण कोणता याबाबत विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
“कितीही मोठ्या अहंकारी शासनाला जनता झुकावू शकते, हे पुन्हा सिद्ध झाले”
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील चांगला गुण कोणता, असा प्रश्न नवाब मलिक यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस लोकांशी चांगले संबंध ठेवतात. माणसांशी कनेक्ट होणं हा त्यांच्यातील चांगला गुण आहे. मी एकदा त्यांना डिनरला बोलावलं होतं. त्यावेळी ते आले होते. ते माणसांसोबतचं नातं उत्तमपणे जपतात, असं मलिक म्हणाले.
केवळ घोषणा करून उपयोग नाही, कृषी कायदे संसदेत मागे घेतले तर त्याला अर्थ – प्रकाश आंबेडकर
Read Also :
- ‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’
- “आजची सकाळ मला अखंड हिंदुस्तानातील शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते”; संजय राऊत यांचे प्रतिपादन
- सोमय्यांचा अर्जुन खोतकरांवर 100 कोटी घोटाळ्याचा आरोप, खोतकर म्हणाले…
- रत्नागिरीतील तब्बल ८६ एसटी कर्मचारी निलंबित; संपकरी कर्मचारी मात्र आंदोलनावर ठाम
- निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच कायदे रद्द करण्याची उपरती; राजू शेट्टींचा लेख व्हायरल