मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची पार्टी भारत राष्ट्र समिती पक्ष दिवसेदिवस विस्तारात चालला आहे. भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्राच्या राजकारणात खातंही उघडलं आहे. या पक्षात राज्यातील अनेक नेते प्रवेश देखील करीत आहे. यातच आता राष्ट्रवादीचा बडा नेता चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश करत असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…आमदार अण्णा बनसोडेंचा महापालिकेला मोठा दणका, महापालिका आयुक्ताला दिला ‘हा’ इशारा
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांचे पुत्र भगिरश भालके राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहे. भगिरथ भालके भारत राष्ट्र समिती पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भगिरथ भालके यांनी मात्र जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत वेट अॅड वॉचची भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
हेही वाचा…ठरलं तर..! कोण, अन् कोणत्या जागांवर लढणार, काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी गेमचेंजर प्लॅन ?
साखर सम्राट अशी ओळख असलेले अभिजित पाटील यांनी अलिकडेच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळेच भगिरथ भालके राष्ट्रवादी सोडणार असल्याची एका बाजूला चर्चा आहे. तसेच के.चंद्रशेखर राव हे देखील भगिरथ भालके यांनी पक्षात घेण्यास उत्सुक आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…तीन रेल्वेंचा भीषण अपघात, २३३ मृ्त्यू,..! ‘त्या’ कवच सिस्टमने येथे काम का केले नाही,? काॅंग्रेसचा भाजपला सवाल
हेही वाचा…“धरणात मु$#@ पेक्षा थुंकलेल चांगलं”, राऊतांची जीभ घसरली, अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…“अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…”, मिटकरी अन् नितेश राणेंमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? लोकसभा आढावा बैठकीसाठी ‘या’ बड्या नेत्यांना बोलवलंच नाही
हेही वाचा…“संजय राऊत थोड्या दिवसांनी स्वत:चे कपडे फाडून रस्त्यावर फिरणार”, शिंदे गटाची जहरी टिका