मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी कुणाची हे प्रकरण आता निवडणुक आयोगाकडे गेलं आहे. अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीवर दावा सांगितल्यानंतर शरद पवार तसेच अजित पवार गटाने निवडणुक आयोगाकडे धाव घेतली आहे. दोन्ही गटाने यासंदर्भात याचिका दाखल केल्या असून यावर आपलं मत मांडण्यासाठी निवडणुक आयोगाने दोन्ही गटाला वेळ दिला आहे.
हेही वाचा…विजय वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेते पद, नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा धोका वाढला”
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीवर दावा सांगितला. त्यानंतर दोन्ही गटाने निवडणुक आयोगाकडे धाव घेतली होती. यासंदर्भात दोन्ही गटाला निवडणुक आयोगाला नोटीस बजावली होती. तसेच त्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. यातच आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना उत्तर देण्यासाठी निवडणुक आयोगाकडून १७ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
हेही वाचा…कोर्टातली सुनावणी लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले ‘तीन’ आदेश
दरम्यान,३० जुन रोजी लिहिलेले एक पत्र निवडणुक आयोगाला ५ जुलै रोजी प्राप्त झाले आहे. या पत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. अध्यक्षपदाचा ठराव आणि ४० नेत्यांची शपथपत्रेही यावेळी सादर करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण निवडणुक आयोगाकडे गेले होते.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देण्याऱ्याला भाजपने कार्यकारिणीत घेतलं, सुप्रिया सुळेंचा संताप, थेट “फडणवीसांना…”
हेही वाचा…शिरुर लोकसभा प्रमुख महेश लांडगे, समन्वयकपदी राजेश पांडे : ‘त्या’ चर्चेत तथ्य नाही!
हेही वाचा…“शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, म्हणूनच..,” आव्हाडांचा भाजपला टोला
हेही वाचा…“..त्यामुळे राज्यात पुन्हा आघाडीचं सरकार येईल,” जयंत पाटलांचं भाकित
हेही वाचा…‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर ! ‘महाविजय २०२४’चे लोकसभा समन्वयकपद आणि ‘हर घर तिरंगा’ची जबाबदारी