मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून घर चलो अभियान राबविलं जात आहे. त्याअनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. प्रसार माध्यमांशी बोलतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. तसेच शरद पवारांना बावनकुळेंनी गंभीर आरोपही केले आहेत.
हेही वाचा…शिवतीर्थावर दसऱ्याच्या दिवशी ठाकरेंचीच तोफ धडाडणार, ठाकरेंना पालिकेने दिली परवानगी
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवारांनी खूणगाठ बांधली होती. त्यासाठी जे जे प्रयत्न करायचे होते ते शरद पवार करत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवारांनी केले आहेत, हे अजित पवार छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले आहे. आता त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी फडणवीसांचा विजयरथ काहीही केलं तरी थांबणार नाही, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर केलाय.
हेही वाचा…सरकार ३ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक नेमणार, आदेश कुणाचा खिसा गरम काढण्याची काढला? सुळेंचा फडणवीसांना सवाल
दरम्यान, अजित पवार की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यावरून संघर्ष निर्माण होत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतं अजित पवार आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, यात काहीही गैर नाही, पक्षवाढीसाठी प्रत्येकजण हे करतो. मात्र पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल तोच मुख्यमंत्री होईल. असंही बावनकुळे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“सुप्रिया सुळे बहिणीसारख्या, त्यांची इच्छा पूर्ण करणार”, भुजबळांनी सुप्रिया सुळेंना दिला शब्द
हेही वाचा…Video! “एक पक्ष, एक नेता आणि एक विचार”, ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी
हेही वाचा…“अजित पवार मुख्यमंत्री होणार हे फक्त स्वप्नच राहणार,” शरद पवारांनी अजित पवारांना लगावला टोला
हेही वाचा…गृहमंत्र्यांच्या नागपुरात नराधम सापडेना..! ड्रोनचा वापर, अन् 17 पोलिसांची पथके तैनात, बक्षिसही केले जाहीर
हेही वाचा…“ब्लॅकेमेलर नवऱ्याची सुपारीबाज नागीण,” चित्रा वाघ यांच्यावर कोणी केली टिका ?