सातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा साताऱ्यातील कोरेगाव येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा पार पडला. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच आपल्याकडे एक महिना वेळ असून कदाचित लोकसभा निवडणुकांसह विधानसभा निवडणुकाही लागू शकतात. अशी शक्यता जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा….“तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही…,” शरद पवारांवर टिका, अजित पवारांना शरद पवार गटाने सुनावलं
लोकसभेसह विधानसभा निवडणुक जाहिर झाली तर आश्चार्य वाटून घेऊ नका. आपल्याकडे एक महिन्याचा वेळ आहे. एक महिन्यात मतदारसंघातील बुथ कमिट्यापर्यंत काय जुगाड करायचा असेल तो करून घ्या.जागृत राहा. कारण लोकसभा आणि विधानसभा एकत्रित झाल्या तरी आपली तयारी पाहिजे. विजय हा निश्चितच चांगल्या विचारांचा चांगल्या आदर्शांचा होतो. या मतदारसंघात शरद पवारांच्या विचारांचा विजय अनेकवेळा केला आहे. शाहू फुले, आंबेडकरांचा विचार आम्ही जपला. बहुजन समाजाचं काम पुढे नेण्याचं आम्ही काम करतोय. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…पियुष गोयल यांच्यासाठी मुंबईतील ‘हा’ लोकसभा मतदारसंघ ठरला, सर्वाधिक मताधिक्क्यांनी विजयी होणाऱ्या खासदाराचा पत्ता कट होणार ?
हेही वाचा…सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार, राष्ट्रवादीत संघर्षाला अधिक धार येण्याची चिन्हे
हेही वाचा…मोदींच्या फोटोला काळं फासणं पडलं महागात, कॉंग्रेसचे युवा नेते कुणाल राऊतांना अटक
हेही वाचा…“शरद पवारांवरील टिका अजित पवारांना भोवली,” टिका झाल्यानंतर दिलं मोठं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांकडून गुंडाची पक्षात भरती,” विरोधकांचा हल्लाबोल