Tag: jayant patil today speech

‘ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्यांनीच खाण्याचा नवीनच मार्ग शोधला”, जयंत पाटलांचा भाजपला खोचक टोला

माढा : भाजपाच्या जाहीरनाम्यात तीन कोटी लोकांना घर देण्याचा आश्वासित केले आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या दरम्यान दिलेल्या याच आश्वासनाचे काय ...

Read more

“दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचं”, जयंत पाटलांचा अमित शाहांना टोला

मुंबई : एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि दोघांनी मिळून अर्धी केलेली उरलीसुरली कॉंग्रेस यांची तीनचाकी ऑटोरिक्षा महाराष्ट्राचा विकास ...

Read more

“जंयत पाटलांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ येऊ देऊ नका,” अजित दादांच्या आमदाराने रोहित पवारांना फटकारलं

मुंबई : काही आमदार लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी तर काही नंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येतील, असा दावा आमदार रोहित पवार ...

Read more

“आमचा पक्ष फुटला आहे, आता…,” जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य

पुणे : लोकसभा निवडणुक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. या निवडणुकीच्या तोंडावर देशपातळीवर भाजपात आणि एनडीएत इनकमिंग वाढलं ...

Read more

तुम्हीही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? भाजपप्रवेशाबाबत जयंत पाटलांनी सोडलं मौन.. म्हणाले…

मुंबई : कॉंग्रेसमधील अनेक बडे नेते कॉंग्रेसचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात दाखल झालेत. यानंतर आज पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा बडा नेता ...

Read more

“पुण्यात अजित पवार गटाने कार्यालयावर ताबेमारी केली तर..” जयंत पाटलांनी दिला थेट इशारा

पुणे : निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद ...

Read more

“जेव्हा घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला भीती वाटायची की…”, जंयत पाटील असे काय बोलून गेले ?

कर्जत : १९९९ साली घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला भीती वाटायची की घड्याळ लोकांपर्यत पोहोचेल का ? ते नवीन होतं. ...

Read more

“लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकाही लागू शकतात, फक्त एक महिना बाकी “

सातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा साताऱ्यातील कोरेगाव येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा पार पडला. या मेळाव्यात ...

Read more

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉम्युला ठरला का ? जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. बाकी त्यावर फक्त शिक्कामोर्तब राहिला आहे. मागच्या वेळी दिल्लीत शरद ...

Read more

सरकारच्या विरोधात शरद पवार गटाचा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’, जंयत पाटलांनी केली घोषणा

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विम्याच्या बाबतीत सरकारने अनेक घोषणा केल्या. पण मदत ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Recent News