मुंबई : शिवसेनेच्या आजच्या मोर्चात लाखो संख्येने मुंबईकर जमले आहेत. निवडणुका घ्या, असं या मुंबईकरांचे सांगणं आहे. आजच्या मोर्चाला चोर मचाये शोर काय चोर मचाये शोर असे आता निवडणुका घ्या. चोर कोण आणि शोर कोणाचा ? असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच मुंबईसाठी१०५ हुताम्त्याने बलिदान दिलं आहे. ती बाजूलाच आहे. या महानगरपालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे. तो कुणाच्या बापाच्या नावावर होणार नाही. असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. आज मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारबाबतीत ठाकरे गटाकडून विराट मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“सरकार म्हणून राज्य चालवण्याची काडीची अक्कल नाही”, रूपाली पाटलांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
आम्हाला फक्त जनतेचा आशीर्वाद नाही तर ३३ कोटी देव देवतांचे सुद्धा आशीर्वाद शिवसेनेला आहे. मोर्चात येण्यापुर्वी आदित्य ठाकरे यांनी मारूती मंदिरात जाऊन हनुमानाचं दर्शन घेतलं. फक्त कर्नाटकात नरेंद्र मोदी मोदींना पावला नाही. पण आता आदित्य ठाकरे यांनी येतांनी हिंदुत्वाची गदा आणली. मुंबई महानगरपालिकेमध्ये २०२४ ला अशी फिरवायची की सगळे चोर आणि चोरावरचे मोर हे कायमचे बिळात गेल्याशिवाय राहणार नाही. असंही राऊत म्हणाले.
हेही वाचा…“मणिपुरमध्ये जाऊन राहुल गांधींनी डर मत चा संदेश दिलाय, ही कृती प्रगल्भ नेत्यांचं दर्शन घडवणारी”
शिवसेनेची सत्ता शिवसेनेचे राज्य नगरसेवकांचं राज्य जोर जबरदस्तीने काढून इथून फेकून दिल्यापासून भ्रष्टाचार चालू आहे. त्या भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चा आहे. भारतीय जनता पक्षाची खास करून मोदी शहा फडणवीस आणि शिंदे शिंदे यांचे प्रतीक्षा भ्रष्टाचार करायचा असेल तर आमच्या पक्षाच्या आणि स्वाभिमानाला भ्रष्टाचार करा आणि शिवसेनेत काँग्रेस पक्षामध्ये राहाल तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या कॅनॉलमधून “राहुल कनाल” ला आता शुद्ध करणार का ? सुषमा अंधारेंचा भाजप अन् शिंदेंना सवाल
हेही वाचा…“बाळासाहेब आता हयात असते तर आदित्य ठाकरेंना लाथ मारून बाहेर काढलं असतं”
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर “या” गोष्टी करा अपघात टाळा..! अपघात टाळण्यासाठी दानवेंनी सुचवल्या ‘सात’ गोष्टी
हेही वाचा..पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज तरूणांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान..! 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्द
हेही वाचा…“..तो खरा नेता मराठा समाजाचा आरक्षणाचा कैवारी”, पंकजा मुंडेंचं पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर भाष्य