सोलापूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राज्यात तापू लागला आहे. अनेक जिल्ह्यात,गावांत राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केली आहे. यातच पंढरपुरात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांचं सत्र सुरू झालं आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची मोदींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी लागली, भाजपकडून ठाकरेंवर पलटवार
पंढरमधून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजासाठी राजीनामे दिले आहेत. अलिकडेच राजकीय नेत्यांना पंढरपुरात येण्यास बंदी घातली होती. तर आज सर्वपक्षीय नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये. शिवसेना, राष्ट्रवादी , भाजप, मनसे आणि काॅंग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे.
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाण एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना, फडणवीसांसोबत चर्चा करणार
टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर सरकारला वेळ दिला पाहिजे. अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली आहे. आज संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटलांची अंतरसराठी गावात भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी पाणी पिऊन आपलं उपोषण सुरू ठेवावं अशी विनंती संभाजी राजे यांनी केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी पाणी पिऊन संभाजी राजेंच्या विनंतीचा मान ठेवला.
READ ALSO :
हेही वाचा…*मनोज जरांगे यांना बळ देण्यासाठी संभाजी राजेंचं कर्तव्य, विनंती केली लगेचच अन् लगेचच झाली मान्य*
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाणानंतर आणखी दोन भाजपच्या नेत्यांमध्ये वाद, पुन्हा जोरदार आरोप-प्रत्यारोप
हेही वाचा…निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, ‘या’ बड्या नेत्याला कंटाळून घेतली निवृत्ती ?