अहमदनगर : मागील काही दिवसापासून भाजपमधील नेत्यांमधील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्ह्यात हस्तक्षेप वाढत असल्याने माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. आज दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला अजून दोन भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी सुरू झाली आहे.
हेही वाचा…“रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील”
भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यासोबत एकत्रित प्रवास केल्यावरून खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यांना टोला लगावला आहे. खऱ्या अर्थाने महायुती ही अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी झाली आहे. असा टोला सुजय विखे पाटलांनी राम शिंदे यांना लगावला आहे.
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे निलेश राणेंनी घेतली राजकारणातून निवृत्ती, नारायण राणेंनी समजूत काढली पण….
सुजय विखे पाटलांच्या वक्तव्यावरून राम शिंदे यांनी देखील पलटवार केला आहे. राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या आणि वेगवेगळ्या पक्षातील आमदारांनी एकत्र प्रवास केल्याने एवढी चर्चा होण्याची गरज नाही. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्यापूर्वीच भाजप खासदार हे राष्ट्रवादीचे शहर आमदार संग्राम जगताप यांच्या हातात हात घालून फिरत होते. असंही राम शिंदेंनी म्हटलं..
READ ALSO :
हेही वाचा…निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, ‘या’ बड्या नेत्याला कंटाळून घेतली निवृत्ती ?
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची मोदींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी लागली, भाजपकडून ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाण एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना, फडणवीसांसोबत चर्चा करणार
हेही वाचा…काही तरी शिजतंय? मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? जरांगे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…भरसभेत भास्कर जाधवांनी मोदींची केली मिमिक्री, मोदींवर चढवला जोरदार हल्ला