मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसैनिकांमध्ये चांगलाच रोष दिसून येत असल्याचं विरोधक सांगत आहेत. यातच ठाकरे गटाकडून शिवगर्जना सारख्या अभियानातून बंडखोर आमदारांवर प्रखर टिका करण्यात आली आहे. यातच आता महाविकास आघाडीकडून भाजपविरोधात मोठी रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावर आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार टोला हाणला आहे.
हेही वाचा..“संजय राऊत हे रोज भांग पिऊन बोलतात की, आणखी कुठली नशा करतात”?
राज्यात महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात विराट सभा, आघाड्या केल्या, तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. असं संजय गायकवाड यांनी म्हटलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतत बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला. त्यावर संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा…मोठी बातमी..!”बच्चू कडू खाणार तुरूंगाची हवा, कोर्टाने दिली दोन वर्षाची शिक्षा”?
संजय गायकवाड म्हणाले की, ज्यांना प्रंचड खोके घेण्याची सवय आहे. त्यांच्या डोक्यात तो खोका बसला आहे. ते खोके मुंबईत कुणी दिले, ते आम्ही शिवसेनेत असतांना पाहिले आहे. तसेच त्यांच्या घरी चाळीस पन्नास नाही तर हजारो खोके जातात. हे आम्हाला माहिती आहे. असाही आरोप संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लावला आहे.
Read also
- हेही वाचा..“माझ्या मुलांची नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी अजूनही माझा संघर्ष,” यशोमती ठाकूर यांच्या भावना अनावर
- हेही वाचा…हक्कभंग नोटीसला संजय राऊत यांचं उत्तर, म्हणाले की, “मी कोणतंही…:”
- हेही वाचा…“आघाडीने भाजपविरोधात रणशिंग फुंकले, रणनीती ठरली, प्रत्येक जिल्ह्यात सभा”
- हेही वाचा..बच्चू कडूंना मोठा दिलासा..! 2 वर्षाची शिक्षा, त्यानंतर लगेचच जामीन मंजूर
- हेही वाचा..“जनतेच्या मतांचा बुलडोजर या हुकूमशाही विरोधात आता फिरवावाचं लागेल”, ठाकरेंचा हल्लाबोल