मुंबई : पवारांची चाकरी करून संजय राऊत आता थमले आहेत, त्यांची लेखणी बिनबुडाची आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्रात अनेक नेतृत्व तयार केले आहेत. गावपातळीपासून ते देशपातळीवर अनेक युवा नेतृत्व तयार केलं आहे. पण घरचं नेतृत्व तयार केलं नाही ही वस्तुस्थिती आहे. तीच स्थिती शिवसेनेत देखील पहायला मिळत आहे. शिवसेनेत अनेक नेतृत्व होती, परंतु ते शिवसेनेतून बाहेर कशी जातील याची अधिक काळजी घेतली गेल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. संजय राऊतांच्या राष्ट्रवादीच्या टिकेवर ते बोलत होते.
हेही वाचा…राष्ट्रवादीचा पुढचा वारसदार कोण? शरद पवारांनी थेट नावचं सांगितली, वाचा यादी
युवा नेतृत्व शिवसेनेतून पुढं यायला हवं होतं. परंतु आदित्य ठाकरे सोडून दुसरं युवा नेता कोणीच नाही. त्यामुळे संजय राऊतांना याबाबत बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार बोलण्याचा उरत नाही. कारण त्यांच्या पक्षात दुसरं नेतृत्व ठाकरे परिवारात होऊ शकलं नाही. त्यामुळे पुर्ण पक्ष शिंदेंच्या दावणीला बांधला गेला आहे. त्यामुळे शरद पवारांनी राऊतांच्या विधानाची चिरफाड केली आहे.
हेही वाचा…..तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल न्यायालय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार ?
दरम्यान, जोपर्यंत संजय राऊत आहेत. तोपर्यंत राज्यात महाविकास आघाडी टिकणार नाही. असं वक्तव्य देखील प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अनेकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचे चॉकलेट पुन्हा दाखवण्यात येतील”
हेही वाचा…..“अजित पवारांची हवी निघालीय, त्यांची ओळख त्यांच्या काकांमुळेच”
हेही वाचा…पुणे शहाराध्यक्ष बदलणार? भाजपची पुण्यातील कार्यकारिणीत बदल, कुणाला संधी ?
हेही वाचा…पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने रान पेटलं, शरद पवारांचं प्रत्युत्तर तर नाना पटोले
हेही वाचा…“१६ आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे”, विधानसभा अध्यक्ष