मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं वेध लागलं आहे. यातच आज अजित पवार गटाची मुंबईत कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार पलटवार केलाय. शरद पवार धादंत खोटं बोलत आहे. असा थेट गंभीर आरोपच अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केलाय.
हेही वाचा…“फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, जे हळू हळू समोर येतील”
2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी चालून आली होती. मात्र शरद पवारांनी ती नाकारली. त्यावेळेसे २००४ मध्ये नेते नवखे असल्यामुळे मुख्यमंत्रीपद नाकारलं असल्याचं पवार साहेबांनी सांगितलं होतं. परंतु त्यावेळी कुणीच नवखं नव्हतं. १९९१ मध्येच पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होणार होते, मात्र सुधाकरराव नाईक पवारांचं ऐकत नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री आपलं ऐकणार नाहीत. अशा भीतीने पवारांनी ते नाकारलं असल्याचं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, २००४ साली प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना वाटलं असेल की आपलं आधीच कोणी ऐकलं नव्हतं, त्यामुळे आता पुन्हा मुख्यमंत्री केलं तर आपलं कोण ऐकणार नाही, असं काहीतरी असेल. असेही अजित पवारांंनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार
हेही वाचा..भुजबळ म्हणताहेत, विधानसभेला आम्हाला ८० ते ९० जागा, मग भाजप अन् शिंदेंच्या वाट्याला किती ?
हेही वाचा..“०४ जूननंतर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल”
हेही वाचा..विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप अन् मनसे आमनेसामने, कोण जिंकणार ?
हेही वाचा..अग्रवाल कुटुंबीय कायद्याच्या कचाट्यात चांगलेच अडकले, दुसरी तक्रार दाखल, प्रकरण काय ?