मुंबई : शिवसेना पक्षफुटी प्रकरणाबाबत आता शिंदे गटातील आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे ६ हजार पानी उत्तर पाठवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवली होती. त्यावर आता शिंदे गटातील आमदारांनी ६ हजार पानी उत्तर लिहिलं असून त्यात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीतून शरद पवारांनी अजित पवारांची केली हाकालपट्टी, भाजपसोबत जाणार नाही
शिंदे गटाने पाठवलेल्या उत्तरात असं म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांपासून दुर जात होते. शिवसेना पक्ष हिंदूत्वापासून वेगळ्या दिशेला जात होता. तस पत्रही आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. असा दाखला शिंदेंच्या आमदारांचा विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या ६ हजार पानी उत्तारात देण्यात आला आहे. याचसोबत उद्धव ठाकरे यांना केलेले मेलही शिंदेंच्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्राच सादर करण्यात आला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना आता पुन्हा संधी नाही,” शरद पवारांचा मोठा घुमजाव
दरम्यान, २०१४ आणि २०१९ च्या पक्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभांचे तपशीलही प्रतिज्ञापत्रात देण्यात आले आहेत. शिंदेंच्या आमदारांनी आपलं म्हणणं विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांच्याबाबत काय निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या विचारांपासून दुर जाणे म्हणजे गद्दारीच
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्र्यांचा महापालिका प्रशासनाला ‘बुस्टर’, महापालिका आयुक्तांना दिली कौतुकाची थाप
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी क्लिनचीट दिली, पण आता थेट जप्तीचे आदेश”, भाजप आमदाराच्या अडचणी वाढल्या
हेही वाचा…“काॅंग्रेसमधील काही ठराविक लोकांनी टार्गेट करून पक्षाच्या बाहेर काढलं”,सत्यजीत तांबेंचा आरोप
हेही वाचा…शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची ‘नो कमेंट्’