जळगाव : शिवसेना आणि काॅंग्रेस सत्तेत आली आहे. सध्या काॅंग्रेसला थांबवलं आहे. त्यामुळे राज्यात सर्वपक्षीय सत्ता आहे. असं विधान कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे. यावर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यावरून काॅंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा…“मी राजकारणात जागा घेण्यासाठी नाहीतर..,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चांगलं सुरू आहे. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार काम करीत आहेत. या सरकारमध्ये सर्व पक्ष दिसत आहेत. आता कुणीच सुटलेलं नाही. या सरकारमध्ये शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादीही आहे. परंतु काॅंग्रेसला सध्या थांबवलेलं आहे. असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले”, विरोधी पक्ष नेत्याचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर काॅंग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. गिरीश महाजन ज्ञानी माणूस आहेत. त्यांच्यावर काही बोलायचं नाही, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपच्या हाती सत्ता द्यायची जनतेची मानसिकताच उरली नाहीय”
हेही वाचा…“नवाब मलिक शरद पवार की अजित पवार गटात, “, मलिकांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवलं?
हेही वाचा…शिवसेनेनंतर आता काॅंग्रेसलाही ग्रहण, तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल ?
हेही वाचा…“२०० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असलेले पहिलेच सरकार, बदल होणार नाही,” अजित पवारांचा विश्वास
हेही वाचा…“भाजप अन् मोदी यांची सत्ता काढून नव्या पिढीच्या हाती देणं महत्वाचं”, शरद पवारांचं सुचक विधान