कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या कोल्हापुर दौऱ्यावर आले असून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात त्यांच्या जाहीर सभा होत आहेत. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना उद्या लागणाऱ्या शिवसेना आमदार अपात्र निकालावर भाष्य केले. यावेळी बोलतांना त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…निकालाच्या आधी ठाकरेंचे दोन शिलेदार अडचणीत..! वायकरांच्या नंतर ‘या’ नेत्याच्या घरावर आयकर विभागाची धाड
उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार अपात्र निकालावर भाष्य केले आहे. संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास ४० गद्दार बाद होऊन अपात्र होतील, असा विश्वास व्यक्त करत राहुल नार्वेकर बेअब्रू करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतली याचा फैसला सुद्धा होईल की महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतील याचा फैसला सुद्धा होईल अशी टिका देखील त्यांनी केलीय.
हेही वाचा…“जोपर्यंत दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत..,” ईडी कारवायांवर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया
दरम्यान, राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. यावरूनही आदित्य ठाकरेंनी घणाघात चढवला. राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातला पळवला जात आहे. सगळं गुजरातला पळवणार होता तर सरकार का मारलं. हे सरकार टिकल्यास मंत्रालय सुध्दा गुजरातला नेतील.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धवसाहेबांच्या शिवसेनेची दहशत भाजपच्या मनात”, ईडी आयटीच्या कारवायांवरून ठाकरे गटाची मोठी टिका
हेही वाचा…चऱ्होलीतील प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांचे ‘स्वप्न साकार’, आमदार महेश लांडगे यांचा बैठकीत जागेवर तोडगा
हेही वाचा…मोदींनी लोकसभेची निवडणूक नाशिकमधून लढवावी ; नाशिकच्या साधू महंतांचे नरेंद्र मोदींकडे साकडे
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरण..! एकनाथ शिंदेंचे ४० की ठाकरेंचे १४ आमदार ! कुणाचा गेम होणार ?
हेही वाचा…“जुलूमशहांचा नि:पात जनता करणारच !” निकालाआधी उद्धव ठाकरेंनी दिली मोठी गर्जना