‘कोकणी माणसांशी राज्य सरकार असे का वागतेय?’; आशिष शेलार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
गणपतीसाठी कोकणात लाखो चाकरमानी जात असतात. आता त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ...
Read moreगणपतीसाठी कोकणात लाखो चाकरमानी जात असतात. आता त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ...
Read moreगणेशोत्सवानिमित्त कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना ठाकरे सरकारने खुशखबर दिली आहे. नियमांचे पालन करुन भक्तांना एसटीने गणेशोत्सवात कोकणात जाता येणार आहे, ...
Read moreगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मुद्द्यावरुन राज्यात चांगलेच राजकारण रंगत आहे. “परराज्यातील लोकांना पाठवलं, ते परतही आले, मात्र कोकणात जाण्यासाठी शासनाने ...
Read moreगणेशोत्सव येत्या काही दिवसांवर आला आहे. बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने यंदाचा गणेशोत्सव ...
Read moreकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर मार्गदर्शक सूचनांबाबत माहिती ...
Read moreकोकणात गणेशोत्सव सण मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने नोकरीसाठी पुणे - मुंबईत स्थायिक झालेले चाकरमनी मोठ्या संख्येयने आपल्या गावाला ...
Read moreचाकरमान्यांना गणपतीसाठी गावी जाण्याची परवानगी असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. गणपतीला चाकरमानी गावी ...
Read moreकोकणातील गणेशोत्सवासाठी प्रवासाबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नेतृत्त्वात बैठक पार पडली. या बैठकीला राणे कुटुंबीयांनी आमंत्रण देण्यात आलेलं ...
Read more‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी गणेशोत्सवाला कात्री लावायचे ठरवले आहे. पुणे, मुंबईसह अनेक शहरातील लोक ...
Read moreकोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सर्व मंडळे आणि राज्य सरकारने घेतला आहे. ...
Read more© 2020 - Political Maharashtra