Tag: गिरीश महाजन

‘हे’ दोन बडे नेते करत आहेत भाजप-शिवसेनेतले अंतर कमी? चर्चांना उधाण

जळगाव : एकीकडे गेले २५ वर्षे राज्याच्या राजकारणात एकत्र राहिलेल्या शिवसेना-भाजपा या दोन पक्षांतले अंतर वाढत असल्याच्या बातम्या दररोज प्रसिद्ध ...

Read more

गिरीश महाजन म्हणाले, ‘ती माझी चूक झाली, मी मान्य करतो’

जळगाव : जळगाव महापालिकेत भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' करून शिवसेनेनं सत्ता काबीज केली. त्यांनतर हा पराभव म्हणजे गिरीश महाजनांच्या वर्चस्वाला धक्का ...

Read more

पुरामुळे घर वाहुन गेले, शेतातील पीके उद्ध्वस्त झाली, आम्ही कसं जगायचं; हवालदिल शेतकऱ्याच्या व्यथा

जळगांव : राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. मंगळवारी अतिवृष्टीने जळगाव जिल्ह्यातील जामनेरसह चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, भडगाव, तालुक्यांना गेल्या दोन ...

Read more

निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या १२ आमदारांनी उचलले मोठे पाऊल

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आमदारांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला. त्यांनी वेल मध्ये येत ...

Read more

भुजबळ आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर, कार्यकर्ते मात्र बाहेर एकमेकांशी भिडले

नाशिक : नुकत्याच सांगता झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते, ...

Read more

आणि पटोले यांच्यासमोरच त्यांनी दिल्या, ‘सोनिया जिसकी मम्मी है, ओ सरकार निकम्मी है’ च्या घोषणा

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना ...

Read more

“पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान”- मुख्यमंत्री

मुंबई : प्रचंड गदारोळात आणि राजकीय हेवे-दावे, टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोपटं सांगता झालेल्या, राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात, घडलेल्या आश्चर्यकारक राजकीय घडामोडींसोबतच ...

Read more

“फडणवीस सभागृहात एक बोलले आणि बाहेर एक वेगळंच बोलले”

मुंबई : राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णीच्या चिखल-राड्यानंतर आज संपले. या दोन दिवसात राज्याच्या राजकारणात सत्ताधारी ...

Read more

कालचा प्रकार बघून मी हि चकीत झालो; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी सोडलं मौन

मुंबई : विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मंगळवारी झाली. या अधिवेशनात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन ...

Read more

भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही

मुंबई : कालच्या जोरदार राड्यानंतर, आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने, विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केलं आणि नंतर ...

Read more
Page 2 of 7 1 2 3 7

Recent News