Tag: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

“चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव”, पुण्यात भाजपचे जोडे मारो आंदोलन

पुणे : ''चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव, महिलांचा अपमान करणाऱ्या भास्कर जाधव चा धिक्कार असो'' अशी घोषणाबाजी ...

Read more

सांगलीतील भिलवडी बाजारपेठेचे अजित पवारांकडून बोटीतून पाहणी; खराब वातावरणामुळे कोल्हापूर दौरा रद्द

सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची बोटेतून पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधून ...

Read more

कोल्हापूरात पावसाच्या पाण्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचे संकट; पुणे महापालिकेची मदतीसाठी धाव

पुणे : अतिवृष्टीनंतर कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराचे पाणी ओसरले असले तरी आता नवनवी संकटे समोर येत आहेत. कोल्हापूरमधील ...

Read more

पुण्यातील होर्डींग युद्ध सुरूच; भाजप- राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेची चमकोगिरी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असल्याने विविध आशयाचे ...

Read more

राज्याला मुख्यमंत्रीही नाही आणि प्रशासनही नाही, राणेंची बोचरी टीका

चिपळूण : रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Read more

माझ्या जनतेवर दुःखाचा डोंगर, जन्मदिन साजरा करू नका; वाढदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून एकप्रकारे त्यांच्यामागे निसर्ग हात धुवून लागला आहे. राज्यावर आस्मानी संकटांची मालिकाच सुरु ...

Read more

एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. त्यामुळे विसर्गानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाली. तसेच, मुसळधार पावसामुळे पाणी ...

Read more

आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

चिपळूण : अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. त्यामुळे विसर्गानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाली. तसेच, मुसळधार पावसामुळे ...

Read more

“आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो!

चिपळूण : अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. त्यामुळे विसर्गानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाली. तसेच, मुसळधार पावसामुळे ...

Read more

चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं

महाड : रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

Recent News