Tag: बच्चू कडू

मोठी बातमी..!”बच्चू कडू खाणार तुरूंगाची हवा, कोर्टाने दिली दोन वर्षाची शिक्षा”?

मुंबई : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्याआहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ...

Read more

“थोडा थांबा..! लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”; बच्चू कडूंचा आशावाद

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार तर आता करावाच लागणार आहे. मुख्यमंत्र्यांशी भेटल्यानंतर त्यांनीही सांगितले की कामचा सध्या ताण येत आहे. ...

Read more

बच्चू कडू वादात; बोगस कागदपत्र आणि भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल

अकोला - राज्याचे मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू वादात सापडले आहेत. पदाचा गैरवापर, बोगस कागदपत्रांचा वापर आणि कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचे ...

Read more

जिल्हा परिषदेतच जाऊ द्या, पुढच्या निवढणुकीत घवघवीत यश मिळवू – अजितदादांचा विश्वास

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल काल स्पष्ट झाले. या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी ...

Read more

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही भाजपाचा पहिला क्रमांक कायम, कार्यकर्त्यांचे अभिनंदन – चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि ३८ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील प्रमुख राजकीय ...

Read more

झेडपीच्या निवडणुकीत भाजपा ठरला बाहुबली पक्ष; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बरोबरीत ठाकरेची झाली नाचक्की

नागपूर : सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ...

Read more

नागपूरमध्ये फडणवीसांना धक्का: काँग्रेसला घवघवीत यश, राष्ट्रवादीला मात्र दोनच जागांवर मानावे लागले समाधान

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवाराचा पराभव केल्यानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नागपूर ...

Read more

मंत्रीपद गेलं तेल लावतं, उद्याचं राजीनामा फेकून मारतो; बच्चू कडू संतापले

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष काही ठिकाणी एकत्र ...

Read more

मंत्रीपद घेतलं म्हणजे सगळं बटण सारख व्यवस्थित होते असं नाही – बच्चू कडू

मुंबई : मंत्रीपद घेतलं म्हणजे सगळं बटण सारख व्यवस्थित होते असं नाही. काही गोष्टी या आंदोलनाच्या माध्यमातूनच झाल्या पाहिजे. आंदोलन ...

Read more

केंद्राच्या खात भाव वाढीच्या निषेधार्थ राज्यात होणार, “टाळी-थाळी बजाव” आंदोलन

मुंबई : मोदी सरकारने घेतलेल्या खतवाढीच्या निर्णयाला देशभरातून विरोध होत असून, राज्यातल्या शेतकरी वर्गाने देखील केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

Recent News