मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार तर आता करावाच लागणार आहे. मुख्यमंत्र्यांशी भेटल्यानंतर त्यांनीही सांगितले की कामचा सध्या ताण येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर लवकराच लवकर निर्णय घेईल. तसेच शिवसेना आणि धनुष्यबाणाची सुनावणी झाली की विस्तार होईल, असा आशावाद अपक्ष आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर…! चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
सध्या शिवसेना आणि धनुष्यबाण यासंदर्भात निवडणुक आयोगाकडे आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला आहे. या दोन्हींवर सुनावणी पार पडली की लगेचच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. असंही बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
“ठाण्यात शिंदेंकडून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता, 15 ते 20 नगरसेवक बंडाळीच्या दिशेने”
गेल्या काही महिन्यापासून शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. त्यावरून विरोधक सत्ताधारी पक्षांवर वारंवार टिका करताना दिसत आहेत. मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हाबांबत सुनावणी असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही.
Read also
- “रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे”, सदाभाऊंचा रोहित पवारांना टोला
- “भाजपने पाळलेला वळू म्हणजे किरीट सोमय्या;” अनिल परबांचा सोमय्यांवर हल्लाबोल
- सकाळी आंदोलन, दुपारी लगेचच निर्णय..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या निर्णयांचा धडका
- “लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हा..;” शेळकेंच्या आरोपांवर लांडगेंचं प्रत्यु्त्तर
- “हिमंत असेल तर ये इथे”; अनिल परब किरीट सोमय्यांवर भडकले