Tag: सामना

“आम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही”, – नाना पटोले

मुंबई : महामारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून तीन कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काल प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत ...

Read more

सामनातल्या “त्या” लेखाचा, अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांकडून जाहीर निषेध; मुख्यमंत्र्यांना पत्रातून दिला “हा” इशारा

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने ममता बॅनर्जी यांच्याबद्दल बोललं जात होतं. यातच शिवसेना नेते आणि ...

Read more

दैनिक सामनामधून ममता बॅनर्जी यांची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांशी तुलना

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून सातत्याने भाजपवर टीका केली टीका जात असते. तसेच, देशातल्या अनेक विषयांवर परखडपणे भाष्य केलं ...

Read more

‘नितीन गडकरींकडे सुत्रे देण्यामागच्या मागणीची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या’

मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात एकीकडे दिल्ली सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचे काम सुरू आहे, ...

Read more

“गुजरात व्यापारी, पण महाराष्ट्र लढवय्या”; सामनाचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्रात काहीही करुन राजकीय आणि आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरूच आहे. दिल्लीतील सरकारे बदलत ...

Read more

सामानातून मोदींवर केलेल्या टीकेला, भाजपचे तिखट प्रत्युत्तर

मुंबई : देशात बुधवारी आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक ३. १४ लाख रुग्णांची नोंद झाली आहे. जगात कुठल्याही देशात एका दिवसात ...

Read more

‘एकीकडे शवांची विल्हेवाट लावली जात असताना, मायबाप केंद्र सरकार निवडणूक खेळण्यात दंग आहे’

नवी दिल्ली : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय केले जात आहेत. तरीही देशात ...

Read more

दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्यांनी इथे येऊन परिस्थितीची पाहणी करावी

मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांच्या संख्येत ...

Read more

“कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले?”; अधिवेशन गाजवलेल्या फडणवीसांवर सामनाचा निशाणा

मुंबई – महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पाडलं. या संपूर्ण काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन, सचिन वाझे प्रकरण लावून ...

Read more

“अर्णब, कंगनासारख्यांना सुप्रीम कोर्टात झटपट न्याय मिळतो, मग….”

मुंबई - अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्या सारख्यांना सर्वोच्च न्यायालयात झटपट न्याय मिळतो, मग लाखो मराठी सीमा बांधवांचा आक्रोश, त्यांनी सांडलेल्या ...

Read more
Page 2 of 7 1 2 3 7

Recent News