Tag: Aditya Thackeray’s big statement; Lockdown will continue in the state even after June 1?

“सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली”; नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं

मुंबई :  राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून अयोध्यामध्ये जोरदार तयारी ...

Read more

देशात खरंच लोकशाही राहिली आहे का? राऊतांवरील इडीच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचा सवाल

पुणे : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा पाठिमागे लागला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय ...

Read more

राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढलंय का? आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर

पुणे :  गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राजकीय चिखलफेक काही थांबायचं नाव घेत नाही. दररोज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ...

Read more

ज्यांना कमी मिळालं त्यांची नाराजी दुर केली जाईल; सावंताच्या नाराजीवर आदित्य ठाकरेंचा सुर

सोलापूर : राज्यात निधी वाटपावरून जोरदार राजकारण सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील काही नेते नाराज असल्याचं चित्र होतं. अशातच आता ...

Read more

मराठा उमेदवारांना मोठा दिलासा: २०१४ च्या ईएसबीसी उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय – अशोक चव्हाण

मुंबई: मराठा उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायलयाची स्थगिती येण्यापूर्वी झालेल्या नियुक्त्या तसेच स्थगिती आल्यानंतर ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या ...

Read more

ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात….

मुंबई : महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, अशी टीका सातत्याने राज्याची ...

Read more

फडणवीसांना वाटतं माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली, त्यांच्या वेदना मी समजू शकतो

मुंबई : राज्याच्या विधानसभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात परत ...

Read more

तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना पोरगी बघायची असली तरी नरेंद्र मोदींना पत्र लिहितात, अशी खोचक टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष ...

Read more

औरंगाबादच्या लॉकडाऊनवरून AIMIM आणि शिवसेना आमने-सामने

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण औरंगाबाद प्रशासन आणि आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ...

Read more

राज्यातील लॉकडाऊन ४ टप्प्यात उठवणार; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता सरकार लॉकडाऊन  कधी उठवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News