Tag: Atul Bhatkhalkar

‘कुठे बाळासाहेबांची शिवसेना, कुठे सत्तेपाई सत्व गमावलेली ही शिवसेना’

मुंबई : देशात सध्या राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणावरून राज्यातदेखील राजकारण चांगलेच तापले ...

Read more

भाजप-शिवसेना वाद : किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट, व्हिडीओत बाळासाहेब म्हणत आहेत…

मुंबई : काल राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. संजय राऊतांनी सामनात लिहिलेल्या राम मंदिराच्या ...

Read more

“शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा…”

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने काल ...

Read more

“२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…” भाजपचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातल्या भेटीने, राज्यसोबतच देशातल्याही राजकीय वर्तुळात खळबळ ...

Read more

‘शिवसेना-राष्ट्रवादीने ‘खंजीर’ हे निवडणूक चिन्ह ठेवायला हवे’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22व्या वर्धापनादिना निमित्ताने बोलताना शरद पवार यांनी शिवसेना विश्वास असणारा पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यांच्य या ...

Read more

‘‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवरच भुंकतो हे लक्षात असू दे.’’ – भाजप

मुंबई : मुंबईत पावसाची जोरदार धार कोसळत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईची "तुंबई" झाली असून, यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा ...

Read more

ठाकरे सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल – अतुल भातखळकर

मुंबई : पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आणि मुंबई महालिकेवर टीका ...

Read more

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; २०२२ला भाजपची सत्ता येणार?

मुंबई : पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज ...

Read more

‘…म्हणजे मुख्यमंत्री घरी बसायला मोकळे’, भातखळकरांचा खोचक टोला

मुंबई : कोरोना संकटात जीव धोक्यात घालून काम करतानाही सुरक्षितता आणि मानधनवाढीवर सरकार निर्णय घेत नसल्याने राज्यातील  70 हजार आशा ...

Read more

उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई घोषित करायला हवं – अतुल भातखळकर

मुबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यात ज्वलंत विषय बनलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह चक्रीवादळाने झालेल्या नुकसानभरपाईसंदर्भात मदत करण्याबद्दल ...

Read more
Page 3 of 13 1 2 3 4 13

Recent News