Tag: NCP and Shiv Sena

आागामी महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा

मुंबई : राज्यात कोरोना संकटामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, ...

Read more

नांदेडमध्ये हिंसाचाराप्रकरणी ५० जणांना अटक; रझा अकादमीच्या आयोजकांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल

नांदेड : त्रिपुरा येथे मशिदीची विटंबना केल्याच्या कथित प्रकरणावरुन राज्यात ठराविक मुस्लीम संघटनांनी मोर्चे काढले होते आणि त्या मोर्चांदरम्यान मोठा ...

Read more

हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल

मुंबई : अलीकडेच राज्यात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. त्रिपुरामध्ये मशिदीची नासधूस करण्यात आली, असा दावा ...

Read more

अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना अटक  

अमरावती : अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ९० जणांना अटक ...

Read more

जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये – नाना पटोले

मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेच्या निषेधार्थ राज्यात काल अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाला ...

Read more

आयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद – चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन ...

Read more

अमृता फडणवीस आमच्या सुनेसारख्या; नाना पाटोलेंची ‘वसुली’वरून टोलेबाजी

मुंबई : आज महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला जनतेने प्रतिसाद दिला. मात्र भाजपने बंद ला विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या हत्येला ...

Read more

आज वसुली चालू आहे की बंद? महाराष्ट्र बंदवर अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराबाबत शेतकरी महाराष्ट्र राज्यात आज महाविकास आघाडीकडून आज बंदची हाक दिली आहे. आज ...

Read more

पुण्यातील मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही? – देवेंद्र फडणवीस

मुंबई : हे तेच लोकं आहेत ज्यांनी पुणे जिल्ह्यातील मावळमधील पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या झाडून ठार मारलं होतं. ते जालियनवाला ...

Read more

शेतकऱ्यांना चिरडणं म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही; सुप्रिया सुळेंनी भाजपला फटकारले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खेरीमधील हिंसाचारप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिलीय. भाजपाने या बंदला विरोध केल्याच्या मुद्द्यावर ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News