Tag: Uday Samant: Latest News

“मुस्लिम बांधव आम्हाला परके नाहीत”, उदय सामंतांनी अनंत गीतेंना सुनावलं

रायगड :  मुस्लिम बांधव आम्हाला परके नाहीत. विरोधक त्यांच्यामध्ये जाऊन सध्या जो काही चुकीचा गैरसमज पसरवण्याचं काम करत आहे, तो ...

Read more

रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवरून भाजप अन् शिंदेंचे नेते भिडले, महायुतीकडून कुणाला मिळणार उमेदवारी ?

सिंधुदूर्ग : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदूर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मागच्या निवडणुकीच्या ...

Read more

आता सर्व महिलांना मिळणार मोफत मोबाईल, ‘या’ जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

रायगड : रायगड पोलिस दलातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन ...

Read more

“..त्यामुळेच एकनाथ खडसेंना मंत्रीपदावरून दूर गेले,” उदय सामंतांचं मोठं विधान

जळगाव : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  अवैध गौण ...

Read more

“विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी,” ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा सामंतांनी मांडला हिशोब

मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एकनाथ शिंदे यांचा ...

Read more

लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट अन् भाजप भिडले, अन् शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी थेट मशाल चिन्हच ठेवलं, एकच चर्चा

सिंधूदूर्ग : रत्नागिरी सिंधूदूर्ग लोकसभा मतदारसंघावरून सध्या शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप नेते आणि कणकवली विधानसभा ...

Read more

“हम काले है तो क्या हुआ, हम शिवसेने के साथ है,” अरविंद सामंतांनी शिंदेंना डिवलचं

अमरावती  : अमरावतीचा खासदार, आमदार जिंकून घेण्यासाठी त्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक नव नेतृत्व उभं ...

Read more

बोटीच्या अपघातातून उदय सामंत, संभाजी राजे सुखरूप, अपघाताचं समोर आलं कारण

अलिबाग : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत माजी ...

Read more

पंतप्रधानांबद्दल बोललं की लगेच देशद्रोहाचा गुन्हा, मग मुख्यमंत्र्यांनावर देखील बोलू नये; उदय सामंत

कोल्हापूर : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर राज्यात नवा वाद निर्माण झाला. त्यांनी केलेल्या वक्तव्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी ...

Read more

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘एनटीए’कडून जेईई परीक्षा प्रवेशपत्रे जारी; ३ व ४ ऑगस्ट रोजी होणार परीक्षा

मुंबई: महाराष्ट्रातील महापुरामुळे तिसऱया सत्रातील जेईई-मेन परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा येत्या ३ आणि ४ ऑगस्ट रोजी घेतली जाणार ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News