Tag: vijay wadettiwar news today

“आता संसदेतूनच आवाज उठवणार!” वडेट्टीवारांची कन्या लोकसभेसाठी इच्छूक

नागपुर : मला तर खरं जिल्हा परिषदेतूनच राजकीय कारकिर्दीची सुरूवात करायची होती, पण या सरकारने निवडणुका टाळल्याने ती सधी हिरावली ...

Read more

“निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारची नौटंकी”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मुंबई : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक झाली आहे. महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स ...

Read more

लोकसभेच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की…

चंद्रपुर : आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी कॉंग्रेसच्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी कॉंग्रेसचा हात सोडला आहे. यातच अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी, तसेच मिलिंद ...

Read more

“तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल”, कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर ?

नागपुर : मागील काही महिन्यांपासून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे सातत्याने वादग्रस्त आणि चितावणीखोर वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यातच ...

Read more

“तर मी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करणार”, वडेट्टीवारांनी उपोषणाचा का दिला इशारा?

मुंबई : केवळ सात दिवसांच्या शॉर्ट नोटीस व टेंडर काढून रूग्णवाहिका खरेदीत महायुती सरकारने ८००० कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप राज्याचे विरोधी ...

Read more

मीरा रोडवर दोन गटात दगडफेक, विरोधीपक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले, की,..

ठाणे : प्रभू रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त निघालेल्या मीरा रोडवर मिरवणूकीवर एका जमावाने दगडफेक केली होती. त्यानंतर ठाणे शहरात एकच खळबळ ...

Read more

“१० तारखेनंतर राज्यात नवा नवरदेव दिसेल ; तयारी सुरू झालीय,” विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

मुंबई : शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकेवर १० तारखेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहे. मागील दीड वर्षापासून सुरू असलेल्या ...

Read more

“त्यामुळेच चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमिका आघाडी सरकारने घेतली”, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

नागपूर : राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली ...

Read more

हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

नागपूर : शंभर मोर्चे या अधिवेशनात येत आहे. मंत्रालयात रांग लागली आहे. जनतेची कामे होत नाहीत. पण सरकार शासन आपल्या ...

Read more

“विमा कंपन्यांना चाबकाचे फटकारे दिले पाहिजे”, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला संताप

मुंबई : राज्यातील सुमारे १६ ते १७ जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

Recent News