मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र जागा वाटापावरून शिंदे आणि भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…पुण्यात भाजपने भाकरी फिरवली, पुण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याने आम्ही १३ खासदार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. पुर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. पण, आता आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक झालो आहोत. आम्ही एनडीएचा घटक झाल्याने आमची कामे झाली पाहिजेत. घटकपक्षाला तेवढा दर्जा दिला पाहिजे. पण भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. सापत्न वागणूक आम्हाला मिळते असं गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“नाना पटोलेंचं ‘प्रदेशाध्यक्ष पद’ जाणार”,? काॅंग्रेसची एक टीम दिल्लीत दाखल, पटोले वाद चव्हाट्यावर
दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत २३ जागांपैकी शिंदे गट २२ जागा लढविण्यसाठी आग्रही आहे. मात्र भाजपकडून असे संकेत दिले जात नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर गजानन किर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पटोलेंविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या वडेट्टीवारांचा दिल्ली खुलासा, म्हणाले, की आमच्यात…
हेही वाचा…एकनाथ शिंदेंनी गोंदियात ‘राष्ट्रवादी’ फोडली…! नगराध्यक्षसह १५ नगरसेवक शिंदे गटात दाखल
हेही वाचा…६६ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार; अलई यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश
हेही वाचा…डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ नावाचा लवकरच चित्रपट बनवणार, राऊतांची मोठी घोषणा
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पटोलेंची फिरकी, १६ आमदारांबाबत नार्वेकरांना निवेदन दिलं पण.. व्हिडीओ व्हायरल..