मुंबई : गेल्या दीड वर्षापासून शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. परंतु या प्रकरणावर अद्यापही निकाल लागलेला नाही. विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप केला जात असतांना विधानसभा अध्यक्ष सध्या संसदीय लोकशाहीवरील राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी घानाला जाणार होते, परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“सकाळी शाळा, अन् सांयकाळी शाळेच्याच मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स,” शिक्षणमंत्री केसरकर कारवाई करणार का ?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नियोजित परदेश दौरा रद्द झाला आहे. घाना या देशात पार पडणाऱ्या ६६ व्या राष्ट्रकूल संसदीय परिषदेला ते हजेरी लावण्यासाठी जाणार होते. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याचं सांगण्यात आले आहे. हा दौरा रद्द होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे. तरी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अफिडेव्हिटनंतर नार्वेकरांनी हा दौरा रद्द केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रातील लोकशाहीचा घात होत असताना नार्वेकर ‘घाना’ला का जात आहे ? ठाकरेंचा हल्लाबोल
दरम्यान, शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांवरील याचिकेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष विलंब लावल आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाकडून अफिडेव्हिट सादर केले आहे. त्यानंतर आता घाना येथील परदेश दौरा नार्वेकरांनी रद्द केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही, जनता तुमच्यावरच.., “कोर्टाचा दिलासा मिळल्यानंतर रोहित पवारांचा रोख कुणाकडे ?
हेही वाचा…लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट अन् भाजप भिडले, अन् शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी थेट मशाल चिन्हच ठेवलं, एकच चर्चा
हेही वाचा…मोठी बातमी..! मुंंबई हायकोर्टाचा रोहित पवारांना मोठा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाने दिले आदेश
हेही वाचा…“शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही?” भाजपचा कडवा सवाल
हेही वाचा…जगातील सर्वात पहिला छत्रपतींचा सोन्याचा ‘सुवर्ण मंदिर’, सर्वात मोठा ध्वज, सर्वात मोठा पुतळा,” शरद सोनवणेंनी केली मोठी घोषणा