मुंबई : अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात जी भाजपा होती. त्या भाजपाचं केंद्र सरकारमधील नेत्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वरूप बदललं असून भाजपा हे आता भाड्याने जमवलेला पक्ष बनला आहे. अशी खरमरीत टिका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केली आहे. त्यावर आता भाजपच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…राहुल गांधींचा मुंबईत अदानींवरून मोदींवर हल्लाबोल, भ्रष्टाचाराचा आरोप करत साधला निशाणा
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. अजित पवार यांच्यावर वारंवार टिका केली. धरणग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस बोलले. त्याच धरणातील पवित्र तीर्थ डोळ्याला आणि डोक्याला लावून ते पवित्र झाले. असा टोलाही सुषमा अंधारे यांनी भाजपला लगावला.
हेही वाचा…“मुंबईतून पळून गेलेल्यांनी इतरांचा खर्च काढू नये”, वडेट्टीवारांचा उदय सामांतांवर जोरदार पलटवार
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांची दुकानदारी बंद होण्याची वेळ निश्चितपणे आलीय. त्यांनी प्रचंड कूटनीतीने स्वत: च्या व्यक्तिगत मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेसाठी स्वत:चा पक्ष आणि पक्षाची प्रतिष्ठाही पणाला लावली. त्यांनी भाजपालीह अडचणीत आणलं. आजच्या घडीला फडणवीसांमुळे भाजपची कमालीची नकारात्मक छबी निर्माण झालीय. त्यामुळे आता इंडिया आघाडी नक्कीच त्यांचं दुकान बंद करणार आहे. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या नाकावर टिचून महायुतीचीही मुंबईत बैठक, दोन महत्वाचे ठराव मंजूर
हेही वाचा…“पराभाव दिसल्यानं भाजपकडून पर्यांयाचा वापर”, केंद्र सरकारच्या त्या विधेयकावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अनेक चेहरे कोणाला असतात, तिकडे रावण अन् इकडे..,”मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मोदींनी विरोधकांवर मोठा डाव टाकला, संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांना जबरदस्त धक्का देण्याच्या तयारीत
हेही वाचा…“इंडिया दिवसेंदिवस मजबुत होतेय, येणाऱ्या काळात अनेक साक्षात्कार होतील”