मुंबई : मुंबईतील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या पाहता महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेने भरवलेले कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली. सध्या वाढणारे रुग्ण हा चिंतेचा विषय असून त्याच पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी म्हटलं.
राणे, भाजपकडून पैसा मिळाल्यानेच मी फिरायला गेलो होतो, असं वाईगंणकर म्हणत आहेत – सतीश सावंत
पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबईतील रुग्णसंख्या 20 हजारांच्या वर गेल्यास लॉकडाऊन लावण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यावर लॉकडाऊन असता कामा नये, अशी भूमिका महापौरांनी मांडली. आयुक्त आणि मनपा सर्व परिस्थितीवर लक्ष्य ठेऊन आहोत, असे त्या म्हणाल्या
सांगलीत बैलगाडा शर्यत होते मग लांडेवाडीत का नाही? नक्की पाणी मुरतय कुठं? आढळरावांची पोस्ट व्हायरल
मात्र झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने येणाऱ्या काळात कडक निर्बंध लावण्यावर आम्ही विचार करत आहोत. येणाऱ्या काळात दिवसागणिक 20 हजारांपेक्षा कोरोना रुग्ण सापडल्यास आम्ही केंद्राच्या नियमानुसार आणि राज्य सरकारच्या नियमावलीनुसार लॉकडाऊन लावू शकतो, अशी शक्यता महापौरांनी व्यक्त केली.
Read also:
- …तेव्हा शरद पवार म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? – चंद्रकांत पाटील
- जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार – गोपीचंद पडळकर
- नितेश राणेंना मोठा दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे आदेश
- अस्तित्व टिकविण्यासाठी आढाळराव पाटील घुटण्यावर; राष्ट्रवादीकडून शिरूरमधील शिवसेना संपविण्याचा डाव?
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना धक्का; बँकेच्या विजयाचा गुलाल घेत ठरले ‘श्रीमंत अपात्र मजूर’ उमेदवार