नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २८ मे रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला देशातील १८ प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला असून या कार्यक्रमाला जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राष्ट्रपतींना का बोलावण्यात आलं नाही. असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ४८ पैकी २ जागा दिल्या तरी ते महाविकास आघाडीत राहतील”
वीर सावरकर यांच्या जयंतीचं औचित्यसाधून त्याच दिवशी केंद्र सरकारने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचं कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालायातून १८ मे रोजी देशातील सगळ्या राजकीय पक्षांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनसाठी आमंत्रित करण्याल आलं आहे. परंतु राष्टपतीच्या हस्ते करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. याच्याविरोधात विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.
हेही वाचा…नाना पटोलेंनी ‘तो’ गड राखला, राष्ट्रवादीला भोपळा, तर काॅंग्रेसची एकहाती सत्ता
सुरूवातीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काॅंग्रेस या पक्षाने कार्यक्रमाला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस द्वाविड मुन्नेड कड़्गम, आम आदमी पार्टी, शिवसेना उबाठा, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, झारखंड मुक्ति मोर्चा, केरल काॅंग्रेस, विदूथलाई चिरूथिगल कच्ची, राष्ट्रीय लोकदल, जनता दल, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रीय जनता दल, इंडीयन युनियन मुस्लिम लीग, नेशनल काॅंग्रेस, रिवोल्यूशनरि सोशलिस्ट पार्टी, मारूमलार्ची द्वाविड मुन्नेत्र कड़्गम या पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपची ऑफर नाकारल्याने जयंत पाटलांना इडीची नोटीस, भाजपात येण्याचा होता दबाव
हेही वाचा…धक्कादायक..! पुण्यात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येचं गुड कायम
हेही वाचा…पुणे जिल्ह्याला नव्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट अन् १ राज्यमंत्री…! २ मंत्रिपदासाठी ३ नावं चर्चेत
हेही वाचा…“मनोहर जोशींना संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, राऊतांनी फोन केला, पण..” योगेश कदमांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसच्या उमेदवारांनी केली बंडखोरी, बहुमत असूनही झाला महाविकास आघाडीचा पराभव