मुंबई : कोवीडची लाट असताना दुसऱ्या लाटेत रामदास कदम मृत्यूशी झुंज देत होते. तब्बल २१ दिवस माझे वडील आणि माझी आई रूग्णालयात उपचार घेत होतो. रामदास कदम माझे वडील सहा महिने ऑक्सिजनवरती होते. त्याकाळात उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांना एकही फोन केला नाही. असं धक्कादायक वक्तव्य आमदार योगेश कदम यांनी केला आहे.
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला..! त्या ‘२३’ जागा तशाच राहणार, आता ‘२५’ जागांचा प्रश्न, कुणाच्या वाटेला किती ?
कोवीडच्या काळात आजारी असतांना उद्धव ठाकरे यांनी एकही दिवस विचारपुस केली नाही. परंतु त्यांचे पीए दरदिवशी विचारपुस करीत होते. त्यात संजय राऊतांनी देखील एक फोन केला होता. परंतु उद्धव ठाकरेंना रामदास कदम यांना एकही फोन करावासा वाटला नाही. रामदास कदम यांची तब्येत खुपच खालवली होती. ही बातमी मलिंद नार्वेकर यांच्याबद्दल त्यांना समजली होती. तरीही देखील आमच्या कुटुबीयांतील सदस्यांना एकही फोन केला नाही असंही योगेश कदम यांनी विधान केलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे बेडवर आजारी असतांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं”
दरम्यान, तसेच आज मनोहर जोशी यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आहेत. परंतु त्याच मनोहर जोशींना संपवण्याचं काम, त्यांना व्यासपीठावरून खाली उतरवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आज त्यांच्यासोबत शिवसेना राहिली नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसच्या उमेदवारांनी केली बंडखोरी, बहुमत असूनही झाला महाविकास आघाडीचा पराभव
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ४८ पैकी २ जागा दिल्या तरी ते महाविकास आघाडीत राहतील”
हेही वाचा…नाना पटोलेंनी ‘तो’ गड राखला, राष्ट्रवादीला भोपळा, तर काॅंग्रेसची एकहाती सत्ता
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लागले बॅनर्स..!, “शिल्लक सेनेत ‘सरपंच’ तरी होतील का ?” भाजपची टिका
हेही वाचा…मनोहर जोशींबाबत रूग्णालयातून आली अपटेड, ब्रेन ट्युमरचा त्रास, आयसीयुत उपचार