मुंबई : भाजपमध्ये आम्हाला सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याची खंत शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेतून गेलेले ४० आणि १३ खासदारांमध्ये काही आलबेल नसल्याचं चित्र ठाकरे गटाकडून सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर सामानातून शिंदे आणि भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडण्यात आलं आहे.
हेही वाचा…“सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर १०० कोटी द्यावे लागेल”, परबांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा
गरज सरो वैद्य मरो हेच भाजपचे काम व ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचा त्याचा खेळ खल्लास करायचा हेच त्यांचे धोरण. म्हणूनच शिवसेनेने स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वाभिमानी बाण्याने भाजपपासून लांब जाणे पसंत केले. श्रीमंतांची गुलामी पत्करण्यापेक्षा आपली स्वाभिमानाची मीठ-भाकरी बरी हे धोरण अवलंबिणे. भाजपास विरोधकांचे सोडाच, पण आपल्या मित्रांचे व सहकाऱ्यांचेही हित बघवत नाही.
हेही वाचा…मोठी बातमी..! काॅंग्रेसचा एकमेव खासदार व्हेटिंलेटरवर, रूग्णालयातून आली मोठी अपडेट
मिंधे गटाच्या चाळीस कोंबड्या महाराष्ट्रात व १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या खुराड्यात बंदिवान आहेत. त्यांच्या मानेवरून कधी सुऱ्या फिरतील सांगता येत नाही. खुराड्यात आज दाणे घातले जात आहेत. आधी दाणा, मग कापती माना, किर्तीकर यांनी मान सांभाळावी, असंही सामानातून निशाणा साधण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्राने युवा खासदार गमावला..। काॅंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधनं
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सावरकरांच्या जयंतीचा विसर, भाजपने दोन फोटो ट्विट करत साधला निशाणा”
हेही वाचा…गौतमी पाटीलच्याबाबत संभाजी राजेंनी भूमिका बदलली, म्हणाले की, “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण.!”
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे मध्यप्रदेशात काॅंग्रेस १५० जागा जिंकणार,” राहुल गांधींचा विश्वास
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट: वाढदिनी विलास लांडे यांनी फुंकले शिरुर लोकसभेचे रणशिंग! दिल्लीत धडकणार आता ‘स्वयंभू स्वावलंबी अन् स्वाभिमानी नेता’