नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जोरदार प्रचारानंतरही कर्नाटकात काॅंग्रेसने दणदणीत विजय मिळवला. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ मतदारसंघापैकी काॅंग्रेसने १३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली. कर्नाटकाच्या विजयानंतर काॅंग्रेसला मोठं बळ प्राप्त झालं आहे. आगामी काही काळात देशात विविध राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यावरून काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यासमोरच पुतळे हटवले जातात हे चिंतेची बाब”, जयंत पाटलांची टिका
आगामी काळात देशात महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश राज्यातही विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सध्या मध्यप्रदेशात भाजपची सत्ता असून याठिकाणी काॅंग्रेसचे नेते आगामी निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकप्रमाणे आम्ही मध्यप्रदेशही जिंकू. कर्नाटकात १३६ जागा जिंकल्या आहेत. तशा मध्यप्रदेशात आम्ही १५० जागा जिंकू, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…वडिलांचं अंत्यसंस्कार ही करू शकले नाही, काॅंग्रेसचे एकमेव खासदाराची प्रकृती खालवली, तात्काळ दिल्लीला हलवले
दरम्यान, राज्यात देखील काॅंग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या २ ते ३ जुन रोजी काॅंग्रेसच्या नेत्यांची काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट: वाढदिनी विलास लांडे यांनी फुंकले शिरुर लोकसभेचे रणशिंग! दिल्लीत धडकणार आता ‘स्वयंभू स्वावलंबी अन् स्वाभिमानी नेता’
हेही वाचा…“सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर १०० कोटी द्यावे लागेल”, परबांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा
हेही वाचा…मोठी बातमी..! काॅंग्रेसचा एकमेव खासदार व्हेटिंलेटरवर, रूग्णालयातून आली मोठी अपडेट
हेही वाचा…नवनीत राणांसाठी कठीण परिक्षा..! राष्ट्रवादी, प्रहारनंतर आता अमरावतीच्या जागेवर काॅंग्रेसचा दावा
हेही वाचा…आघाडीत बिघाडी..? लोकसभेच्या सर्व जागांची काॅंग्रेसकडून चाचपणी, काॅंग्रेस निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत