मुंबई : गेल्या दहा वर्षापासून मुंबई शहारातील रस्त्यांची काम कशी होतात. ती पाहली आहेत. ५० रस्त्यांची यादी आली असून या रस्त्यांच्या कामं कमीत कमी दिवसात पुर्ण करू शकतील. परंतु या मिंधे सरकारने एकही रस्त्याचं काम केले नाही. १०० वर्षाच्या इतिहासात कमीत कमी रस्त्याचे टार्गेट घेणारी ही पहिला महानगरपालिका होती.परंतु त्यांनी हे देखील केले नाही. असं युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच मला पप्पू बोलतात ना पप्पू चॅलेंज देतो. या माझ्या अंगावर. छातीवर वार करा असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“..तो खरा नेता मराठा समाजाचा आरक्षणाचा कैवारी”, पंकजा मुंडेंचं पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर भाष्य
राज्यात ज्यावेळी आमचं सरकार येईल. त्यावेळी या दलालांना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या बंधूच्या वार्डात एकही रस्ता झालेला नाही. हे भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांना देखील मुंबई महानगरपालिकेत कुणी घोटाळा केला आहे. तसेच तुम्हाला देखील वाटतं असेल तर घटनाबाह्य सरकारला पाडून दाखवा. असं आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सरकार म्हणून राज्य चालवण्याची काडीची अक्कल नाही”, रूपाली पाटलांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
मुंबईत अशा घोटाळ्यापैकी खडी घोटाळा देखील झाला. माझ्या मतदारसंघात फिरत होतो. त्या मतदारसंघात काम झालं नाही. अलीबाबा हेत ना त्यांच्या निकटवर्तीय कोणीतरी दमदाटी केली. आणि त्यांची कंपनी त्या कंपनीने दमदाटी केली. चुकीचं असेल तर त्यांना फासावर लटकावा. परंतु खरं असेल तर त्यांच्यासोबतच करार करायला हवा. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेचा सातबारा फक्त शिवसेनेच्या बापाच्या नावावर”, धडक मोर्चातून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
हेही वाचा…भाजपच्या कॅनॉलमधून “राहुल कनाल” ला आता शुद्ध करणार का ? सुषमा अंधारेंचा भाजप अन् शिंदेंना सवाल
हेही वाचा…“बाळासाहेब आता हयात असते तर आदित्य ठाकरेंना लाथ मारून बाहेर काढलं असतं”
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर “या” गोष्टी करा अपघात टाळा..! अपघात टाळण्यासाठी दानवेंनी सुचवल्या ‘सात’ गोष्टी
हेही वाचा..पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज तरूणांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान..! 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्द