बारामती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर बारामती मतदारसंघातून माघार घेतली आहे. गेल्या काही दिवसापासून विजय शिवतारे यांनी थेट अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले होते. मात्र मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी बारामतीतून निवडणुक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारा यांनी शिवतारे यांनी टोला लगावला आहे.
बारामतीमध्ये जनता विरूद्ध अजितदादांनी घेतलेला निर्णय अशी लढत आहे. सागर बंगला काही गोष्टी देण्याचं केंद्र झालं आहे. असा टोला रोहित पवारांनी लगावला. तर आता भाजपाने कुटुंब आणि पक्ष फोडला आहे. त्यामुळे लोक चिडले आहेत. भाजपचे अनेक कार्यकर्ते अजितदादांचा प्रचार करणार नाहीत. ते तुतारीचा प्रचार करतील. त्यामुळे सुप्रिया सुळेंचं लीड अडीच लाख असणार आहे. शिवतारे जर असा युटर्न घेत असतील तर लोक त्यांना दुटप्पी भूमिका घेता असे म्हणतील. ते शांत झाले तर त्यांनी अजितदादांवर केलेल्या टिकेचे व्हिडीओ लोकांपर्यत पोहोचले आहेत ते कसे डिलीट करणार असा सवालही रोहित पवारांनी केलाय.
हेही वाचा…‘त्या’ तीन जागांसाठी शिंदेंना हवा १६ आकडा, नाहीतर अनेक मतदारसंघ त्यागाची वेळ येणार
तसेच सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहिले तर कदाचित १० ते २० खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे, असे त्यांनी मला सांगितले. म्हणूनच मी माघार घेतली. असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले. तर बारामतीमध्ये जनता विरूद्ध अजितदादांनी घेतलेला निर्णय अशी लढत आहे. सागर बंगला काही गोष्टी देण्याचं केंद्र झालं आहे. असा टोला रोहित पवारांनी लगावला. तर आता भाजपाने कुटुंब आणि पक्ष फोडला आहे. त्यामुळे लोक चिडले आहेत. भाजपचे अनेक कार्यकर्ते अजितदादांचा प्रचार करणार नाहीत. ते तुतारीचा प्रचार करतील. त्यामुळे सुप्रिया सुळेंचं लीड अडीच लाख असणार आहे. शिवतारे जर असा युटर्न घेत असतील तर लोक त्यांना दुटप्पी भूमिका घेता असे म्हणतील. ते शांत झाले तर त्यांनी अजितदादांवर केलेल्या टिकेचे व्हिडीओ लोकांपर्यत पोहोचले आहेत ते कसे डिलीट करणार असा सवालही रोहित पवारांनी केलाय.
हेही वाचा…शरद पवार गटातील उमेदवारांची नावे जाहीर होणार ; शरद पवारांचे ‘दहा’ शिलेदार लोकसभेसाठी तयार
शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, माझं मुख्यमंत्र्याशी फोनवर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रत्यक्ष चर्चा झाली तरीही मी माझा निर्णय बदलला नव्हता. पण मला एक फोन आला. हा फोन मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा होता. मी ऐकत नव्हतो म्हणून माझ्यावर मुख्यमंत्री रागावले होते. मात्र खतगावकरांचा एक फोन आला. मुख्यमंत्र्यांना तुमच्यामुळे अडचण होत आहे. महायुतीला तुमच्यामुळे अडचण होत आहे, असं त्यानी मला सांगितलं. असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…ना मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, ना फडणवीसांचं ; ‘तो’ एक फोन आला अन् शिवतारेंनी बारामतीतून घेतली माघार
हेही वाचा…चंद्रपूरच्या जागेचा तिढा सुटला; प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार ; मात्र वडेट्टीवार समर्थक भाजपात दाखल
हेही वाचा…”मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक ;” भाजप प्रवेशावर अंबादास दानवेंचा पुर्णविराम
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ नेता वर्ध्यातून तुतारीवर लोकसभा लढणार ; आघाडीत वर्ध्याचा जागेचा तिढा संपुष्टात
हेही वाचा…लातूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्यांची सुन भाजपात दाखल