मुंबई : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवार गटाने थेट राष्ट्रवादीवर दावा सांगितल्यानंतर हे प्रकरण आता निवडणुक आयोगात गेलं आहे. निवडणुक आयोगाने दोन्ही गटाला यासंदर्भात आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीसा पाठविल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटाने आपपाले म्हणणं लेखी द्वारे निवडणुक आयोगाला पाठवलं आहे. तर या प्रकरणाला आता ८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा…“याआधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आलंय”
शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादी फुटीचं प्रकरण निवडणुक आयोगात गेलं आहे. ८ सप्टेंबरपर्यंत अजित पवार आणि शरद पवार गटानं कागदपत्रांसह, लिखीत उत्तर एकमेकांना द्या. दोन्ही गटाचे उत्तर एकत्रित ८ सप्टेंबरपर्यंत दाखल करा. ८ सप्टेंबरनंतर केंद्रीय निवडणुक आयोग तक्रार दाखल करून घेणार आहे. ८ सप्टेंबरनंतर केंद्रीय निवडणुक आयोग दोन्ही गटाला नोटीस जारी करणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
हेही वाचा…बीडची सभा राष्ट्रवादीच्या तरूण नेत्यांनी गाजवली, शरद पवार मैदानात, पुढच्या सभांचा कार्यक्रम ठरला
दरम्यान, शरद पवारांनी एनडीएसोबत यावं, यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. परंतु शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. यातच आता शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. यातच राष्ट्रवादीचं प्रकरण निवडणुक आयोगात गेल्याने आता अजित पवार आणि शरद पवार गटाची जोरदार राजकीय लढाई होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपनं पावलं टाकत राष्ट्रवादीचाच गेम केला असेल, पण शरद पवारही भाजपचा गेम करतील ?
हेही वाचा…शरद पवारांच्या सभेला पैसे देऊन लोकांची गर्दी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हेही वाचा…मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक स्थगित, विद्यार्थी सेना आक्रमक
हेही वाचा…बीड जिल्ह्यात शरद पवारांची मोठी पेरणी , मुंडेंसह भाजपला मोठं आव्हान, चार बड्या नेत्याचा पक्षप्रवेश