मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारलं अन् शिंदे सरकारमध्ये सामील झालेत. परंतु अजित पवार यांचं राष्ट्रवादीचं बंड हे दिवाळीनंतर होणार होतं. परंतु महाविकास आघाडीत मिळणारं प्रतिसाद पाहून त्यांनी वेळेआधी मोठा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राज्यातील मोठी घटना समोर आली आहे.
हेही वाचा…मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरच्या एक सहीत अडकला, वांद्रे पश्चिम रेक्लमेशनमधील विकास, भाजपच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना देखील मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं. परंतु अजित पवारांचं हे बंड दिवाळीनंतर होणार होतं. परंतु सध्या महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून अजित पवारांनी अगोदरच निर्णय घेतला. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…कधीकाळी मोदींना टक्कर देणारा नेता, विरोधकांनीही पत्करली होती शरणागती; मग एक सीडी आली आणि खेळ संपला
काल झालेल्या एनडीएच्या बैठकीसाठी शरद पवारांना आणण्याचा अजित पवार गटाचा प्लॅन होता. परंतु त्याला शरद पवारांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. काल शरद पवार विरोधकांच्या बैठकीसाठी बंगरूळूच्या बैठकीसाठी हजर होते. यातच राज्यात विरोधकांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांना तसा निर्णय घेण्यास सांगितलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले
हेही वाचा…आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक, सभागृह नेता, भाजपच्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी धीरज घाटेंवर
हेही वाचा…भाजपमध्ये मोठे खांदेपालट, धीरज घाटे पुणे शहराध्यक्ष तर शंकर जगतापांकडे पिंपरी चिंचवडची जबाबदारी
हेही वाचा…दिल्लीत दिसली महाराष्ट्राची ताकद, एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना विशेष स्थान
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिकेची चिंता नको! ‘पेटा’च्या भूमिकेनंतर आमदार महेश लांडगे ‘ॲक्टिव्ह’