मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी इंडीया म्हणून आघाडी स्थापन केली आहे. याची पहिली बैठक बंगळुरू याठिकाणी पार पडली. यातच आता पुढची बैठक मुंबईत होत असून याची जबाबदारी महाविकास आघाडीकडे देण्यात आली आहे. यातच या कार्यक्रमासाठी आता महाविकास आघाडीतील नेत्यांची समिती नेमण्यात आली आहे.
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देण्याऱ्याला भाजपने कार्यकारिणीत घेतलं, सुप्रिया सुळेंचा संताप, थेट “फडणवीसांना…”
इंडियाच्या होणाऱ्या बैठकीत किमान समान कार्यक्रमसाठी समिती बनवण्याची चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या समितीत प्रत्येक पक्षाचे पाच प्रतिनिधी त्या समितीत असणार आहे. लोकसभा निवडणुकीला इंडिया आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरवण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. तर मुंबईत ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे.
हेही वाचा…शिरुर लोकसभा प्रमुख महेश लांडगे, समन्वयकपदी राजेश पांडे : ‘त्या’ चर्चेत तथ्य नाही!
दरम्यान राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर काॅंग्रेसकडून अशोक चव्हाण, सतेज पाटील वर्षा गायकवाड, नसीम खान, संजय निरूपम यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आर…दादा आम्ही शरद पवार साहेबांचा आदर करुच, परंतु..,” भाजपचा रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न”, वाचा सविस्तर
हेही वाचा…ठाकरेंच्या अजून एक मोहरक्यावर गुन्हा दाखल, शिंदेंनी काल इशारा दिला, अन् गुन्हा दाखल
मिशन विदर्भ..! अजित पवार गटाचे विदर्भात मेळावे, विदर्भात ताकद वाढवणार
हेही वाचा…“सभागृहात काय फक्त अंड उबवायला जातात का ?” तुपकरांचा गुलाबराव पाटलांना खोचक सवाल