मुंबई : केवळ शिक्षण नाही तर विधवा पुर्नविवाह, तसेच समाजाच्या जागृतीसाठी अनेक मोठमोठे प्रकल्प असतील अशी अनेक महत्वाचं योगदान फुले दाम्पत्याने दिलं आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून फुेल दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देखील याचा प्राधान्याने विचार करावा आणि फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. सावित्रीफुले बाई फुले यांची आज जयंती साजरी केली जात आहे. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा..महायुतीने लोकसभेसाठी कंबर कसली, १४ जानेवारीपासून महायुतीचे मेळावे, पाहा काय ठरली रणनिती ?
महिलांच्याबाबतीत स्त्री शिक्षणाची एक ज्योत ही अत्यंत महत्वाची गोष्ट सावित्रीबाई फुले यांनी पेटवली आहे. महात्मा फुले यांच्यासोबत त्यांनी अनेकवेळा सामाजिक कार्यात मदत केली आहे. तसेच अनेकदा त्यांना सामाजिक प्रश्न सोडवतांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामाना करावा लागला आहे. त्याला अभिवादन केंद्र सरकारकडून हवा आहे आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असंही अमोल कोल्हे यांनी सांगितले.
हेही वाचा…“कष्टाने उभा केलेला महानंद ब्रॅंडही गुजरातच्या घशात जाणार,” विरोधकांची राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका
दरम्यान, यातच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींची पहिल्या ज्याठिकाणी सुरू केली होती. त्या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार आहे. अनेक वर्षानंतर भिडेवाड्याचा प्रश्न निकाली लागणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“करोनानंतर मी काय मेलो का? झालो ना बरा?” आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“महानंद ब्रॅंड गुजरातला हलवणार ;” मंत्री छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले…
हेही वाचा…“तोपर्यंत अमोल कोल्हे, डरने की कोई बात नहीं”,राष्ट्रवादीच्या शिबीरातून जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना टोला
हेही वाचा.“निकामी सरकारमुळं महाराष्ट्र धर्मच धोक्यात आलाय”, कुणी केली सरकारवर जोरदार टिका ?
हेही वाचा…“काॅंग्रेस फुटेल अशा कंड्या पिकवल्या जाताहेत, पक्ष सोडून कोण जाईल? “