अहमदनगर : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर येथील शेतकऱ्यांच्या पिकांचा पाहाणी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी विनंती यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी एका लहान मुलांनी लोणचं आणि भाकरीची शिदोरी दिली.
हेही वाचा…“‘पिकं उन्हात करपून जात असताना, अजून पंचनाम्यांचा पत्ता का नाही?” ठाकरेंचा सरकारला सवाल
अहमदनगरमधील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असतांना लहान मुलांनं उद्धव ठाकरे यांच्या हातात लोणचं आणि भाकरीची शिदोरी ठेवली. त्यावेळी हे प्रेम आहे त्यांचं. हीच आमची शिदोरी, हेच आमचे आशीर्वाद आहेत. मला बोलवण्यासाठी शब्द नाहीत. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…नागपूर कोर्टाचा फडणवीसांना मोठा दिलासा, “9 वर्षाच्या ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फडणवीसांची केली निर्दोष मुक्तता”
दरम्यान, दुष्काळाचा फटका राहता तालुक्यातील कोरहाळे गावाला सुद्धा बसला असून, अशावेळी पाण्याअभावी करपून गेलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी उद्धव ठाकरे ह्यांनी केली. पिकं उन्हात करपून जात असताना, अजून पंचनाम्यांचा पत्ता का नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच पावसाअभावी पिकं करपून गेली असताना, शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. घटनाबाह्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. असंही त्यांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या, भाजपची मुंबईत तातडीची बैठक
हेही वाचा…“आमची भाजी भाकरी ओढू नका, ती हिसाकावू नका”, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षण पेटणार
हेही वाचा…“काॅंग्रेस अन् राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले,” प्रकाश आंबेडकरांची टिका
हेही वाचा…“राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू, शिवसेना पक्षफुटीचा अजित पवार गटाने दिला संदर्भ”
हेही वाचा…” राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांसह ३१ बंडखोर आमदारांना अपात्र करा,” शरद पवार गटाची निवडणुक आयोगात याचिका