मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुटप्रकरणात आज निवडणुक आयोगात शरद पवार गटाने एक मेला केला आहे. . याआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणुक आयोगाने मुदत दिली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी आपलं म्हणणं लेखी उत्तराच्या माध्यमातून निवडणुक आयोगाला कळवलं होतं. त्यावर आता अजित पवार गटाने सादर केलेल्या याचिकेवर शरद पवार गटाने आक्षेप नोंवदला असून ४० आमदारांना अपात्र करा, अशी भूमिका देखील शरद पवार गटाने घेतली आहे.
हेही वाचा…भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, विखे पाटील म्हणाले, “भंडारा उधळणाऱ्यांवर.., “
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत. असा दावा अजित पवार गटाने निवडणुक आयोगात केला होता. त्यानंतर शरद पवार गटाने यावर आक्षेप नोंदवला असून अध्यक्ष हे शरद पवारच आहेत. अन् ४० आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घ्या, असं शरद पवार गटाने निवडणुक आयोगाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला अर्ध्या रस्त्यातच गाडीतून खाली उतरवलं, अन् हातपाय तोडण्याची दिली धमकी
दरम्यान, शरद पवार गटाने राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांसह ३१ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. निवडणुक आयोगात शरद पवार गटाने मेल केला असून त्यात त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“‘पिकं उन्हात करपून जात असताना, अजून पंचनाम्यांचा पत्ता का नाही?” ठाकरेंचा सरकारला सवाल
हेही वाचा…नागपूर कोर्टाचा फडणवीसांना मोठा दिलासा, “9 वर्षाच्या ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फडणवीसांची केली निर्दोष मुक्तता”
हेही वाचा…“हिंदुत्व आणि मोदीत्व असतानाही भाजपला निवडणुक कठीण जाईल”
हेही वाचा…“सरकारचं आमच्यावर लक्ष नाही, आम्हाला न्याय मिळवून द्या,” बांधावरच शेतकऱ्यांची ठाकरेंकडे मागणी
हेही वाचा…“लांडग्या ‘काका’च्या नादाला लागू नका”, भाजप आमदाराचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा