अहमदनगर : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर येथील शेतकऱ्यांच्या पिकांचा पाहाणी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी विनंती यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी शासनाचं फक्त शासन आपल्या दारी कार्यक्रमावर लक्ष म्हणून ठाकरेंनी सरकारवर संताप व्यक्त करत शेतकऱ्यांना धीर दिला.
हेही वाचा…सरकारचा जीआर घेऊन शिष्टमंडळ पोहचले, पण जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम
उद्धव ठाकरे यांनी अहमदनगरच्या काकडी येथे दुष्काळाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळई शेतकऱ्यांनी सरकारचं आमच्याकडे लक्ष नसल्याचा आरोप केला. आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी ठाकरेंकडे केली. त्यावर शासनाचं फक्त शासन आपल्या दारी कार्यक्रमावर लक्ष आहे. या कार्यक्रमासाठी खर्च केला जातो पण आम्हाला मदत केली जात नसल्याची तक्रारही त्यांनी ठकारंकडे केली.
हेही वाचा…“कुणीही घोषणा करून मराठा आरक्षण मिळणार नाही”, पंकजा मुंडेंचा शिंदेंना जोरदार टोला
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतलं जात आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. परंतु शेतकऱ्यांकडे दुलर्क्ष केलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“लांडग्या ‘काका’च्या नादाला लागू नका”, भाजप आमदाराचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
हेही वाचा…भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, विखे पाटील म्हणाले, “भंडारा उधळणाऱ्यांवर.., “
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला अर्ध्या रस्त्यातच गाडीतून खाली उतरवलं, अन् हातपाय तोडण्याची दिली धमकी
हेही वाचा…“खोके पॅटर्न आता सरकारी नोकर भरतीमध्येही सुरू,” वडेट्टीवारांचा ट्रीपल इंजिन सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“धनगर आरक्षण तापलं, आंदोलनकांनी मंत्र्यांवर भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण”