मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर इंडिया आघाडी हा भाजपविरोधी पक्षांचा भाजपविरोधात एकास एक लढत देण्याचा पहिला खराखुरा प्रयत्न आहे. २०१९ ला साडेसदतीस टक्के मते मिळवून सत्तेवर आलेल्या भाजपला एकास एक लढत हिंदुत्व आणि मोदीत्व असतानाही कठीण जाईल याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणनूच एक देश एक निवडणुक हे भाजपच्या अजेंड्यावर दोन दशकांपासून असलेलं वाट चुकलेलं पिल्लू सोडून दिलं गेलं असल्याची टिका सामानातून भाजपवर केली आहे.
हेही वाचा…“धनगर आरक्षण तापलं, आंदोलनकांनी मंत्र्यांवर भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण”
देशात इंडिया आघाडीच्या बैठकांचा धडाका सुरू असतांनाच दुसऱ्या बाजूला भाजप इंडिया नाव बदलून भारत करण्याच्या तयारीत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेंकात जोरदार जुंपली आहे. यावरून आता सामानातून भाजपवर जोरदार टिका करण्यात आलीय. इंडिया आघाडीवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला खटाटोप असं म्हणणं अधिक संयुक्तिक होईल. खरे म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांनी एक देश एक निवडणुक ही भूमिका मांडली होती. पण आज मोदी त्या भूमिकेसाठी स्वत: क्रेडिट घेऊ शकतात. असंही त्यात म्हटलंय.
हेही वाचा…सरकारचा जीआर घेऊन शिष्टमंडळ पोहचले, पण जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम
दरम्यान, वास्तविक एक देश एक निवडणुक हा काही नवा मुद्दा नाही. १९५२ मध्ये सर्व देशात आणि राज्यांत एकाच वेळी निवडणुका झाल्या होत्या, पण बहुमत गमावल्यानंतर राज्यातील अथवा देशातील सरकार कोसळल्यामुळे निवडणुकांचे कालावधी बदलले असंही त्यात सांगितलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“सरकारचं आमच्यावर लक्ष नाही, आम्हाला न्याय मिळवून द्या,” बांधावरच शेतकऱ्यांची ठाकरेंकडे मागणी
हेही वाचा…“लांडग्या ‘काका’च्या नादाला लागू नका”, भाजप आमदाराचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
हेही वाचा…भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, विखे पाटील म्हणाले, “भंडारा उधळणाऱ्यांवर.., “
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला अर्ध्या रस्त्यातच गाडीतून खाली उतरवलं, अन् हातपाय तोडण्याची दिली धमकी
हेही वाचा…“खोके पॅटर्न आता सरकारी नोकर भरतीमध्येही सुरू,” वडेट्टीवारांचा ट्रीपल इंजिन सरकारवर हल्लाबोल