मुंबई : राज्यात दीड वर्षात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखे दोन मोठे प्रादेशिक पक्ष फोडल्याचा आरोप केला जात आहे. सुरूवातीला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारला, त्यानंतर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडाळी करून सत्तेत सहभागी झालेत. त्यावरून राज्यात फार मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. यातच आता काॅंग्रेसकडून मोठ्या हालचाली सुरू केल्या जात आहेत.
हेही वाचा…“४० आमदारांचा पाठिंबा असला तरी अजित पवारांना राष्ट्रवादीवर दावा सांगता येणार नाही”
लोकशाहीचा आणि विचारांचा गळा घोटण्याचे काम भाजपकडून सातत्याने केले जात असल्याचा आरोप काॅंग्रेसने केला आहे. भाजप जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता भाजप विरोधी मोठा लढा निर्माण उभा करणार. असं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव ?
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यातच आता आगामी विधानसभा निवडणुका महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप म्हणून लढणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काॅंग्रेस म्हणून लढणार आहेत. मात्र काॅंग्रेसची भूमिका आता स्वबळावर लढण्याची दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आता एकदम करेक्ट कार्यक्रम करणार, नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी भूमिका बदलली
हेही वाचा…शरद पवारांकडून बडतर्फ, अजित पवार गटाने थेट ‘ह्या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षांची नियुक्ती
हेही वाचा…शिंदेंचे काही आमदार लवकरच ठाकरेंकडे परतणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या ट्विटने खळबळ
हेही वाचा…साहेबांचा तुमच्यावर सर्वाधिक विश्वास होता, मुलाप्रमाणे वागवलं मग का? रोहित पवारांचा वळसे-पाटलांना सवाल
हेही वाचा…मनसे-ठाकरे युती ठरली..! राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव घेऊन दोन्ही नेते दाखल