मुंबई : अजित पवारांनी बंड पुकारून थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला आहे. त्यामुळे आता शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षनावासाठी राजकीय लढाई निवडणुक आयोग आणि सुप्रिम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच अजित पवारांनी आपल्यासोबत ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण निवडणुक आयोग आणि कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…अजित पवार गटावर शरद पवार घाव घालणार? शरद पवार गटाच्या वर्किंग कमिटीची बैठक, मोठ्या घडामोडी
यातच अजित पवार गटांकडे जरी ४० आमदारांचा पाठिंबा असला तरी राष्ट्रवादीवर आणि चिन्हांवर अजित पवारांना दावा करता येणार नाही. असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. निवडणुक आयोग राष्ट्रवादीची घटना तपासून निर्णय देणार आहे. मात्र आता लोकांना राज्यपाल आणि निवडणुक आयोगावर विश्वास राहिला नाही. विश्वास फक्त सुप्रिम कोर्टावर आहे, कोर्टाने निर्णयात स्पष्टता असावी असंही उल्हाट बापट म्हणाले.
हेही वाचा…“आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवारांचा झाला,” धनंजय मुंडेंनी सगळंच सांगितलं
मंत्रिमंडळातील घटनेने कुठलाही रेशो ठरवून दिलेले नाही. मात्र एकूण आमदारांपैक १५ टक्के म्हणजेच ४३ लोकांना मंत्री करता येते. शिवसेनेच्या वेळी जो घटनात्मक पेच निर्माण झाला होता, तोच पेच आज राष्ट्रवादीच्या बाबतीच निर्माण झाला आहे. असंही उल्हाट बापट यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव ?
हेही वाचा…अजित पवारांमुळे भाजपच्या नेत्याचा पहिला राजीनामा पडणार, मुश्रीफांमुळे समरजीत घाटगे नाराज, भूमिकेकडे लक्ष
हेही वाचा…अजित पवारांची सरकारमध्ये एंन्ट्री..! शिंदे गटातील दहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार
हेही वाचा…अजित पवार गटाकडून पुणे शहाराध्यक्षासाठी ‘या’ नेत्याची निवड, रूपाली पाटलांवरही जबाबदारी मिळणार
हेही वाचा…मंत्रिपदासाठी दंड थोपटून आमदार भिडले, शिंदे गटातील आमदार एकमेकांच्या अंगावर धावले